Sunday 20 January 2013

संत तुकाराम महाराज अभंग

काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥ 1 ॥
अंतरींची बुध्दि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ 2 ॥
 काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥ 3 ॥
तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥ 4 ॥

 अर्थ : - संत तुकाराम महाराज प्रतिकाच्या रुपाने म्हणतात, जसा सर्प इतर प्राण्यांचे पिल्ल, अंडी अन्न म्हणून खातो, त्याच्याच नावावरुन " आयत्या बिळात नागोबा " अशी म्हण रुढ झाली. हा साप म्हणजे " ब्राह्मण" ! बगळा जसा डोळे मिटतो म्हणजे तो काही साधू होत नाही. त्याचे डोळे मिटविणे म्हणजे ढोंगच आहे. हा बगळा म्हणजे " ब्राह्मणा " ! उंदीर रुपी ब्राह्मण देवाला प्रदक्षिणा घालतो, गाढवरुपी ब्राह्मण अंगाला राख लावून बहुजनांना फसवितो. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यामध्ये जशी सुसर असते. कावळादेखील त्यापासून सतर्कच असतो. सुसररुपी म्हणजे ब्राह्मणच ! भावार्थ : - संत तुकाराम महाराज या एका अभंगात ब्राह्मणांना साप, बगळा, उंदीर, गाढव, सुसर अशी प्रतिके लावली आहेत. ब्राह्मणांचे चरित्र किती ढोंगी,कपटी, लबाडखोर, षडयंत्रकारी असते हेच त्यांनायातून सुचवायचे आहे. ब्राह्मणांच्या चारित्र्यावरुन ' आयत्या बिळात नागोबा ' अशी म्हण रुढ झाली. ब्राह्मण अध्यात्माच्या नावावरुन मूलनिवासी बहुजनांना स्वर्ग, नरकाची भिती दाखवितो. स्वत: मलीदा खातो. स्वत: पाप करतो. ब्राह्मणाची बुध्दी ही षडयंत्रकारी असते. त्याचे पोट भरले की तो सगळयांना लाथा मारत सुटतो. उंदीर जसा मंदिरामध्ये धावत पळत सुटतो, त्याला कुणी प्रदक्षिणा म्हणेल काय ? त्याला नैवद्याचे पडते. तसे ब्राह्मणरुपी उंदीराला मूलनिवासी बहुजनांचे धन लुटण्याचे पडते. गाढवरुपी ब्राह्मणाने अंगाला राख फासली म्हणजे तो संतहोत नाही. अरे माझ्या भावा आणि बहिणींनो, या असल्या भोंदू लोकांपासून सावध रहा ! असेच संत तुकाराम महाराजांना सांगावयाचे आहे. सुसर जशी पाण्यात कुणालाही गिळंकृत करु शकते. असाच हा ब्राह्मण धर्म आहे. या ब्राह्मण धर्माला लाथाडले पाहिजे. कावळेरुपी प्रवृत्ती देखील या पासून सावध असतात. तेव्हा मूलनिवासी बहुजन समाजांनी ब्राह्मणांच्या जंजाळात फसू नये. - संत तुकाराम महाराज.